बुवा.श्री.चंद्रकांत पांचाळ

ढोलकी, टाळ आणि पेटीच्या साथीने सादर होणारी भजनं, अभंग ही महाराष्ट्राची ओळख आहे. पारंपरिक लोकगीतं, भजनं आणि अभंग आजवर केवळ मौखिक स्वरुपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरीत होत आले आहेत. सामाजिक जडणघडणीमध्ये या त्यांचा मोठा वाटा आहे.